Category: खबरबात
“भाजपाने काही पोपट पाळून ठेवले आहेत, त्यांना…”;
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने झालेल्या १४ जणांच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल...
“न्यायालयातील अन्य निकाल मॅनेज होतात, मग…”;
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे....
“कुणाच्या बापाला घाबरत नाही, मला जे..”
आमची वकिली कुणीही करायची गरज नाही. जे काही आमच्या पक्षाबाबत सांगायचं आहे ते आम्ही सांगू इतरांनी त्यात पडू नये असं अजित पवार यांनी...
“येत्या १५ दिवसात महाराष्ट्र आणि दिल्लीत दोन राजकीय भूकंप...
महाराष्ट्रात राजकीय नाट्याचा दुसरा अंक मिळणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत कारण अजित पवार भाजपाला साथ देणार असल्याच्या जोरदार...
११ जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांचा शिंदे सरकारला सवाल;...
रविवारी नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने...
वडगावशेरी मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासाठी आजपासून आमदार...
शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील (Pune) आमदारांच्या प्रश्नाकडे कोणत्याही प्रकारच लक्ष देत नाही. हे अनेक घटनामधून समोर आले आहे. पुणे...
कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यांना अलर्ट, RTPCR टेस्ट...
कोरोनासंदर्भात सगळ्या राज्यांनी अलर्ट राहावं आणि कोरोनाच्यादृष्टीनं आवश्यक ती सगळी तयारी ठेवावी, अशा सूचना केंद्रानं दिल्या आहेत....
धोका वाढला! कोरोनापासून बचावासाठी चतुःसूत्री; 'या' चार...
देशात कोविड विषाणू (Covid19 Updates) संसर्ग अजूनही सुरुच आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे नवीन रुग्ण वाढताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचे नवनवीन...
“भाजपा-मित्रपक्ष शिंदे गटाची ताकद संपवत आहेत”
“नागालँडप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसने एनडीएबरोबर यावं. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र...
टेन्शन वाढलं! राज्यात ४३७ नव्या करोना रूग्णांची नोंद तर...
मागच्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. खरंतर करोनाचे रूग्ण कमी झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला...
“राहुल गांधी माफी मागा नाहीतर..”
संसदेत राहुल गांधींच्या माफीचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राहुल गांधींनी माफी मागावी या मागणीसाठी लोकसभेत सत्ताधारी चांगलेच आक्रमक...
दुधात भेसळ करून सामान्य जनतेच्या जिवाशी खेळ करणाऱ्यांना...
राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. दूध भेसळीचे मोठे सामाज्र पसरले आहे. दूध भेसळीचा प्रश्न गंभीर असून लहानग्या कच्च्या-बच्च्यांच्या...
“अशा भाडोत्री लोकांच्या जीवावर…”
शिवसेनेच्या ठाकरे गटातील प्रमुख नेते आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ...
शेतकऱ्यांना दिलासा! कांद्याला प्रतिक्विंटल ३०० रुपये सानुग्रह...
गेल्या दोन महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असून कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना...
मराठा वॉरीअर्सची पुणे ते नेपाळ सायकल मोहीम फत्ते, अवघ्या...
गुरुवार दिनांक २ मार्च २०२३ रोजी मराठा वॉरीअर्सने पुणे ते नेपाळ सायकल मोहीम फत्ते केली असून या मोहिमेचा शुभारंभ १२ फेब्रुवारी रोजी...
सर्वसामान्य व गोर- गरिबांना महाविकास आघाडीच न्याय देऊ शकते...
सध्या संपूर्ण देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वसामान्य नागरिकांना ही महागाई परवडणारी नाही कोरोनाच्या काळात संपूर्ण जग व...



